औरंगाबाद जिल्हा हा पर्यटनप्रेमींचा आवडीचा जिल्हा आहे. अजिंठा वेरूळ सारख्या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांचा हा जिल्हा आहे. आपल्यापैकी बहुतेक जणांनी हि पर्यटनस्थळे पाहिलेली असतीलच. […]
रतनगड हा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील किल्ला आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची ३६०० फुट आहे. कसे जाल ?गडावर जाण्यासाठी पायथ्याशी रतनवाडीला पोहचायला हवे. […]
दिवेआगार हे अतिशय शांत रमणीय व आरामदायक अस कोकणातील छोटासा टुमदार गाव. रायगड जिल्ह्यातील, श्रीवर्धन तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव. इथले मुख्य आकर्षण […]